सुरत (मालेगाव लाईव्ह प्रतिनिधी) महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शेजारील राज्यांची धास्ती वाढली,
त्यामुळे आता महाराष्ट्रातील वाहनांना वाहनातील प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचा covid19 चा 48 तासाचा आतील अहवाल 'निगेटिव्ह' असल्याशिवाय गुजरात राज्यात प्रवेश देण्यात येणार नाही.
नुकतेच गुजरात आरोग्य विभागाने या संदर्भात परिपत्रक काढले असून महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील भागातून गुजरात मधे प्रवास करणारी पोलिसांनी महाराष्ट्रात परतवून लावली आहेत